आपण काय लिहावं याचं बंधन नाही पण लिहिताना विचार करुन लिहावं हे मात्र लक्षात ठेवायला हवं
असं खुप वाटतं की कुणीतरी वाचावं आपलं लिखाण आणि कळवाव्यात प्रतिक्रिया
पण आपण केलेलं लिखाण वाचायला इथं वेळ कुणाकडे आहे
वेळेलाही जर वेळेइतके महत्व दिले नाही तर आपल्यावरच एक वेळ अशी येईल की वेळेअभावी आपण काहीच करू शकणार नाही पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल
असे माझ्यासारखे एक नाही अनेक ज्ञानाचे डोस पाजणारे मिळतील पण त्यातून सुधारायचे तर आपल्यालाच आहे ना?
1 comment:
Dear Sunil,
Take it lightly,
I really enjoyed reading my blogs' old posting. I feel, we are treasuring our ornaments,
Blog is given me opportunity to experiments with my writing, to write down my feelings, to express my opinions,
So dont' care, be happy in whatever you have done,
Hope you will feel better now,
Khushal
Post a Comment